अर्जुनी ग्रामपंचायत

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील महाराष्ट्र व  कर्नाटक राज्याच्या व चौहबाजूंनी कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेले  आमचे गाव म्हणजे अर्जुनी.

अर्जुनी ग्रामपंचायत ही सन १९६३ सालापासून कार्यरत असून ९  सदस्य संख्या आहे.

ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार तालूकास्तरीय प्रथम व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

 

Loading

This will close in 0 seconds

× Chat Here